‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’- शतक पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ‘शतक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाबद्दल म्हणाले, हा चित्रपट म्हणजे भारताच्या राष्ट्रनिर्मितीच्या कमी परिचित अध्यायाची सिनेमॅटिक झलक आहे. संघाच्या कार्याबाबत चर्चा होत असली तरी प्रतिमा आणि वास्तव यामध्ये अनेकदा अंतर राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकांना संघ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा… Read More ‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’- शतक पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

‘कलम का बादशाह’ : संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील लढ्याची धगधगती कहाणी

संविधानाची ताकद, कायद्याची धार आणि अन्यायाविरोधातील जिद्द या तीन शक्तींचा संगम मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. व्हि. एम. भैलुमे निर्मित आणि आनंदकुमार सरवदे दिग्दर्शित ‘कलम का बादशाह’ हा नवा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सत्तेला प्रश्न विचारणारी, सामान्य माणसाच्या हक्कांचा आवाज बनणारी आणि कायद्याला शस्त्र मानणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी… Read More ‘कलम का बादशाह’ : संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील लढ्याची धगधगती कहाणी

‘शरारत’ लाँचची खास आठवण: क्रिस्टल म्हणाली, “म्हणूनच रणवीर खरे सुपरस्टार!”

क्रिस्टलचा खुलासा: रणवीर सिंग सुपरस्टार का आहेत यामागचे खरे कारण क्रिस्टल डिसूझासाठी सुपरस्टारडम म्हणजे केवळ प्रसिद्धी किंवा यश नव्हे — तर व्यक्तिमत्त्व, उदारता आणि इतरांना पुढे नेण्याची क्षमता यांचे प्रतीक आहे. अलीकडील एका मुलाखतीत ‘शरारत’ गाण्याच्या लाँचदरम्यान रणवीर सिंगसोबत घालवलेल्या खास क्षणांची आठवण सांगताना क्रिस्टलने स्पष्ट केले की रणवीर खऱ्या अर्थाने सुपरस्टार का आहेत. त्या… Read More ‘शरारत’ लाँचची खास आठवण: क्रिस्टल म्हणाली, “म्हणूनच रणवीर खरे सुपरस्टार!”

‘जब्राट’ आनंद देणारा चित्रपट – निर्माती, दिग्दर्शिका प्रगती कोळगे

मनोरंजनासोबतच आशयाची मजबूत जोड देणाऱ्या कलाकृती मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने येत आहेत. अशाच एका वेगळ्या आणि उत्साही प्रयत्नातून ‘जब्राट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अमेरिकेत स्थायिक असलेल्या प्रगती कोळगे यांनी केले आहे. परदेशात वास्तव्यास असूनही मराठी भाषा, संस्कृती आणि मातीशी असलेली नाळ त्यांनी घट्टपणे जपली असून त्याचे प्रतिबिंब त्यांच्या सिनेमातून स्पष्टपणे दिसून येते. तारा करमणूक… Read More ‘जब्राट’ आनंद देणारा चित्रपट – निर्माती, दिग्दर्शिका प्रगती कोळगे

नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

सर्जनशील मनं एकत्र आली की कलाकृतीला नवी उंची मिळते, आणि असाच एक सुंदर योग आता मराठी मनोरंजन विश्वात घडतो आहे. निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-दिग्दर्शिका-अभिनेत्री मनवा नाईक हे तिघे पहिल्यांदाच एका नव्या मराठी चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. या नव्या कलाकृतीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी आणि उत्सुकता वाढवणारी घडामोड घडताना दिसत आहे. माघी गणेश… Read More नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

१० वा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ हा मानाचा पुरस्कार आलोक जैन यांना ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटासाठी प्रदान

१० व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव (AMFF) २०२६ मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या दिग्दर्शक प्रतिभेचा गौरव करत ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ हा मानाचा पुरस्कार दिग्दर्शक आलोक जैन यांना सकाळ तर होऊ द्या या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. कथनशैलीतील वेगळेपणा आणि आशयाची संवेदनशील मांडणी यामुळे ‘सकाळ तर होऊ द्या’ने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या पुरस्कारामुळे आलोक जैन… Read More १० वा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ हा मानाचा पुरस्कार आलोक जैन यांना ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटासाठी प्रदान

बिग बॉस मराठी सिझन ६ : घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री; राखी सावंत!

एंटरटेन्मेंटची त्सुनामी घरात घोंघावणार “ड्रामा, धक्का आणि धमाका” या तीन शब्दांची एकच ओळख म्हणजे राखी सावंत! आता हीच एंटरटेन्मेंटची वादळी लहर बिग बॉस मराठी सिझन ६ च्या घरात शिरणार आहे. पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखी सावंतची एन्ट्री निश्चित झाली असून, तिच्या आगमनाने घरात आधीच तयार झालेली सगळी समीकरणं, नाती, गटबाजी आणि गैरसमज अक्षरशः हादरून… Read More बिग बॉस मराठी सिझन ६ : घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री; राखी सावंत!

पंचकन्यांचा प्रहार करणार अन्यायाचा संहार, ‘जुळली गाठ गं’ मालिकेत मोठा ट्विस्ट

‘जुळली गाठ गं’ या ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या प्रेक्षकांसाठी थरारक वळण पाहायला मिळत आहे. सावी आणि धैर्य यांना वेगळं करण्यासाठी दामिनी सातत्याने कट रचत असून, त्याच कटाचा भाग म्हणून सावीच्या आयुष्यात अंगदचा प्रवेश होतो. भाऊंचा विद्यार्थी असल्याचा बनाव करून अंगद स्वतःच्या बिझनेससाठी सावीची मदत घेतो आणि नकळत सावी या प्रकरणात अडकते. खोटे आरोप… Read More पंचकन्यांचा प्रहार करणार अन्यायाचा संहार, ‘जुळली गाठ गं’ मालिकेत मोठा ट्विस्ट