‘जल वाणी’ उपक्रमातून दररोज पाणी वाचवण्याचा संदेश
भारतामध्ये पाण्याची टंचाई, प्रदूषित नद्या आणि अनियमित पाणीपुरवठा ही गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर National Water Mission आणि Ministry of Jal Shakti यांच्या सहकार्याने ‘मिर्ची’ने ‘जल वाणी’ ही देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश साधा आहे — पाण्याचा अपव्यय थांबवणे आणि प्रत्येक नागरिकाने दररोज लहान कृतींमधून पाणी संवर्धनात सहभागी होणे. सेलिब्रिटींचा… Read More ‘जल वाणी’ उपक्रमातून दररोज पाणी वाचवण्याचा संदेश
