थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार उलगडणार २४ जुलैला
२०१४ मधील भीषण दुर्घटना मोठ्या पडद्यावर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात ३० जुलै २०१४ रोजी घडलेली दरड दुर्घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी एक मानली जाते. मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग कोसळून संपूर्ण गावच मातीखाली गाडले गेले होते. या दुर्घटनेत १५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.… Read More थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार उलगडणार २४ जुलैला
