“१२ वर्ष एकटीने मुलीचा सांभाळ करताना…”
‘सन मराठी’ वाहिनीवरील नवी मालिका ‘जुळली गाठ गं’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. लग्न झाल्यानंतर महिलांना योग्य मान मिळावा आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावं हेच या मालिकेतून दाखवलं जात आहे. मालिकेत धैर्य आणि सावी यांचे वाद सुरु असून धैर्य आणि त्याच्या आईने सावीच्या आजोबांची शाळा विकत घेण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, सावी आपल्या निर्णयावर… Read More “१२ वर्ष एकटीने मुलीचा सांभाळ करताना…”
