“१२ वर्ष एकटीने मुलीचा सांभाळ करताना…”

‘सन मराठी’ वाहिनीवरील नवी मालिका ‘जुळली गाठ गं’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. लग्न झाल्यानंतर महिलांना योग्य मान मिळावा आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावं हेच या मालिकेतून दाखवलं जात आहे. मालिकेत धैर्य आणि सावी यांचे वाद सुरु असून धैर्य आणि त्याच्या आईने सावीच्या आजोबांची शाळा विकत घेण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, सावी आपल्या निर्णयावर… Read More “१२ वर्ष एकटीने मुलीचा सांभाळ करताना…”

सन मराठी’वरील ‘जुळली गाठ गं’ मालिकेतील सावीचं पत्र प्रेक्षकांसह अभिनेत्रींच्या मनाला भिडलं

‘सन मराठी’वर सुरू होणारी नवी मालिका ‘जुळली गाठ गं’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १३ जानेवारीपासून दररोज रात्री ८:३० वाजता प्रसारित होणारी ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेतील सावीने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी लिहिलेलं एक भावनिक पत्र खूप गाजत असून, यामुळे अनेक अभिनेत्री भावूक झाल्या आहेत. सावीने या पत्राद्वारे नवऱ्याकडून तिला काय अपेक्षा आहेत, हे व्यक्त केलं… Read More सन मराठी’वरील ‘जुळली गाठ गं’ मालिकेतील सावीचं पत्र प्रेक्षकांसह अभिनेत्रींच्या मनाला भिडलं

“जुळली गाठ गं’ मालिकेच्या माध्यमातून खेड्यागावातील स्त्रियांचं जीवन बदलेल”- संकेत निकम 

‘सन मराठी’ वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अश्यातच ‘सन मराठी’वर ‘जुळली गाठ गं’ ही नवी मालिका येत्या १३ जानेवारीपासून सोमवार ते रविवार दररोज  रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर ‘जुळली गाठ गं’ मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या नव्या प्रोमोमध्ये अभिनेत्री पायल मेमाणेसह अभिनेता संकेत निकम धैर्य ही मुख्य भूमिकेत… Read More “जुळली गाठ गं’ मालिकेच्या माध्यमातून खेड्यागावातील स्त्रियांचं जीवन बदलेल”- संकेत निकम 

“लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर…; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला”

‘सन मराठी’ वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अव्वल ठरली आहे. ‘सन मराठी’ने नेहमीच वेगवेगळ्या कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. अशातच सोशल मिडीयावर एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. लवकरच ‘सन मराठी’वर ‘जुळली गाठ गं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.’जुळली गाठ गं’ या मालिकेचा एक टिझर समोर आला आहे. सोशल मिडीयावर या टीझरला… Read More “लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर…; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला”