लक्ष्मीचा संघर्ष, जान्हवीचं मातृत्व आणि भावनाचं राजकीय यश, याने बदलेल का त्यांचे आयुष्य ?
‘लक्ष्मी निवास’ मालिकेची प्रेक्षकांच्या मनातील छाप‘लक्ष्मी निवास’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली ठसठशीत छाप पाडली आहे. नातेसंबंधांची गुंतागुंत, पात्रांचा भावनिक प्रवास आणि प्रत्येकीची स्वतंत्र कहाणी यामुळे ही महामालिका सतत चर्चेत राहिली आहे. अलीकडील घडामोडींमुळे या प्रवासात आणखी रंग भरले जात आहेत. शाळीग्राम विक्रीचं सत्य आणि लक्ष्मीचा निर्णयघरातील देवघरात असलेले शाळीग्राम विकले गेल्याचे खळबळजनक सत्य लक्ष्मीच्या समोर… Read More लक्ष्मीचा संघर्ष, जान्हवीचं मातृत्व आणि भावनाचं राजकीय यश, याने बदलेल का त्यांचे आयुष्य ?
