मराठी नाटक समूह आयोजित, चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे ‘मनोमंच’ ते ‘रंगमंच’ हा सोहळा रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न

नामवंत नाट्य सिने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी ह्यांच्या नाट्यप्रवासाच्या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा ह्या ठिकाणी चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे, ‘मनोमंच’ ते ‘रंगमंच’ स्वगत … स्वागत … सादरीकरण हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याची सुरुवातीला मराठी नाटक समूहाचे तरुण ऍडमिन अभिषेक मराठे , ह्यांनी समूहाच्या आजवरच्या यशस्वी उपक्रमांचा थोडक्यात आढावा… Read More मराठी नाटक समूह आयोजित, चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे ‘मनोमंच’ ते ‘रंगमंच’ हा सोहळा रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न

भाऊ कदम यांचे नवीन नाटक

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर १२ ऑक्टोबरला होणार नव्या नाटकाचा शुभारंभ अभिनेते भाऊ कदम आणि विनोद  हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा हा शार्प शूटर ‘सिरियल  किलर’  ठरला आहे.  अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक येत्या शनिवारी… Read More भाऊ कदम यांचे नवीन नाटक

‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर

सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे २५ प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यापैकीच एक वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकली. इतके प्रेम नाट्यरसिकांनी या नाटकावर केले.  याच प्रेमाखातर ‘सूर्याची पिल्ले’ हे तीन अंकी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. सुबक निर्मित नवनित प्रकाशित… Read More ‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर

आज्जीबाई पन्नाशीत!!

महाराष्ट्रातील नाट्य रसिकांमध्ये धुमाकूळ घालत असलेलं पहिलं एआय महा बालनाट्य ‘आजीबाई जोरात’ आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. केवळ तीन महिन्यात ५० प्रयोग झालेल्या या नाटकाने प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवर अशा सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. बाल प्रेक्षकांना मराठीची गोडी लावणारं, स्क्रीन मधून बाहेर काढणारं आणि पालकांनाही हवंहवसं वाटणारं हे नाटक आता वेगवेगळ्या शाळा उपक्रम म्हणून… Read More आज्जीबाई पन्नाशीत!!

स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका!

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमध्ये चतुरस्त्र अभिनेते भरत जाधव यांनी स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. स्वतःचा एक प्रचंड मोठा चाहता वर्गही त्यांनी  निर्माण केला. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवले. मराठी रंगभूमीवर ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘आमच्या सारखे आम्हीच’ अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली असून काहीतरी… Read More स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका!

स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ रंगभूमीवर करणार विश्वविक्रम

प्रायोगिक, व्यावसायिक नाटय़सृष्टीच्या युगात सध्याच्या घडीला लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर आली आणि या नाटकांनी लहानांसोबत मोठ्यांचीही मने जिंकली. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटकही त्यापैकीच एक. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं शिवधनुष्य निर्माते राहुल भंडारे यांनी उचलले आणि या बालनाट्यानं इतिहास घ़डवला. तुफान लोकप्रियता मिळवणारं ‘अलबत्या गलबत्या’ नाटक आता एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज… Read More स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ रंगभूमीवर करणार विश्वविक्रम