पूर्णा आजी परत येणार! ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
रोहिणी हट्टंगडींची एण्ट्री ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली तीन वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं निधन झालं होतं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक हळहळले. मालिकेच्या टीमलाही ज्योती ताईंच्या जाण्याचं दु:ख आजही पचवणं अवघड जात आहे.… Read More पूर्णा आजी परत येणार! ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
