‘वामा – लढाई सन्मानाची’ मधील ‘रेशमी धागे विरून गेले’ भावनिक गाण्याचे प्रदर्शन

स्त्री सशक्तीकरण आणि आत्मसन्मानाच्या लढ्याची कहाणी सांगणाऱ्या ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटातील ‘रेशमी धागे विरून गेले’ हे भावनिक गाणे प्रदर्शित झाले आहे. मंजिरा गांगुली यांच्या भावस्पर्शी आवाजात सजलेले हे गीत मंदार चोळकर यांनी लिहिले असून रिजू रॉय यांनी संगीतबद्ध केले आहे. सरलाच्या आयुष्यातील वेदनांचा सूर चित्रपटातील… Read More ‘वामा – लढाई सन्मानाची’ मधील ‘रेशमी धागे विरून गेले’ भावनिक गाण्याचे प्रदर्शन

गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’

गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी रंगत आणलीमहाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने या गाण्यात तिच्या खास अदा, नखरे आणि एनर्जीने प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. तिचा हॉट अंदाज, वैशाली सामंत यांचा दमदार आवाज, सुचिर कुलकर्णी यांचं संगीत आणि तरंग वैद्य यांचे बोल यामुळे हे गाणं चांगलंच गाजत आहे. चित्रपटात स्त्री सन्मान आणि संघर्षाची कथा‘वामा’ चित्रपटाची… Read More गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’