सावली होईन सुखाची’ मालिकेत मोठा ट्विस्ट; मालिकेचे नवे पर्व सुरु होणार
‘सन मराठी’वरील ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेचे नवे पर्व सुरु होणार आहे. मालिकेत रुद्र व गौरीच्या मृत्यूनंतर राधा म्हणजेच बिट्टीने गौरीची खानावळ सुरु ठेवली आहे. या खानावळचं रूपांतर तिने गौराई मिसळ सेंटरमध्ये केलं आहे. गौराई मिसळ सेंटरचं मोठं हॉटेल करायचं असं तिच्या पार्टनरचं म्हणजेच रुद्रचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. अशातच तिच्या आयुष्यात विराजस बिराजदारची एन्ट्री… Read More सावली होईन सुखाची’ मालिकेत मोठा ट्विस्ट; मालिकेचे नवे पर्व सुरु होणार
