शरद पोंक्षेंच्या त्या ‘सावली’ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला!

प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘हिमालयाची सावली’ हे अजरामर नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर अवतरले आहे. मोरया भूमिका आणि अथर्व निर्मित हे नाटक समाजासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ‘हिमालयाच्या’ पाठीशी उभ्या राहिलेल्या ‘सावली’चे, म्हणजेच त्यांच्या पत्नीचे, मन हेलावून टाकणारे आयुष्य मांडते. या महत्त्वपूर्ण भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई दिसत… Read More शरद पोंक्षेंच्या त्या ‘सावली’ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला!

प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

नात्यांच्या कडू–गोड प्रवासाची सुरुवात मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विरुद्ध स्वभाव, विरुद्ध मनोवृत्ती आणि सुरू होणारा गोंधळ ही कथा अशा दोन पुरुषांची आहे, जे एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न स्वभावाचे, विचारसरणीचे आहेत. काही अनपेक्षित कारणास्तव ते एकमेकांसमोर येतात… Read More प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

हृषिकेश जोशी यांचा ‘बोलविता धनी’ नक्की आहे तरी कोण?

नव्या विषयाची रंगभूमीवरील सफर मुंबई — अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रांत समान ताकदीने स्वतःचा ठसा उमटवणारे अष्टपैलू हृषिकेश जोशी पुन्हा एकदा रंगभूमीवर दमदार पुनरागमन करत आहेत. ‘अमरदीप + कल्पकला + सृजन थिएटर्स’ निर्मित, रसिकराज प्रकाशित आणि ‘सेरेंडिपिटी आर्ट्स’ यांच्या सौजन्याने साकारलेलं त्यांचं नवीन नाटक — ‘बोलविता धनी’. नांदी नाटकानंतर लेखक-दिग्दर्शक म्हणून येणारं त्यांचं… Read More हृषिकेश जोशी यांचा ‘बोलविता धनी’ नक्की आहे तरी कोण?

‘श्श… घाबरायचं नाही’मध्ये विजय केंकरे यांचा नवा नाट्य प्रयोग

मतकरींच्या कथांना मिळाला विजय केंकरेंच्या दिग्दर्शनाचा ‘स्पेशल टच’ रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून जन्मलेली रहस्यकथा आणि त्याला रंगभूमीवरील दृश्यरूप देणारा कल्पक, अनुभवी दिग्दर्शक म्हणजे विजय केंकरे. उत्कृष्ट लिखाण आणि दिग्दर्शनामुळे ‘श्श… घाबरायचं नाही’ नाटक सध्या चर्चेत आहे. बदाम राजा प्रॉडक्शन प्रस्तुत या सादरीकरणात ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ या मतकरींच्या दोन गूढ कथांचं एक नाट्यमय रूप प्रेक्षकांसमोर… Read More ‘श्श… घाबरायचं नाही’मध्ये विजय केंकरे यांचा नवा नाट्य प्रयोग

रंगभूमीवर पुन्हा ‘सखाराम बाइंडर’

अभिजात कलाकृतीचा नवा प्रवासमराठीतील प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक म्हणजे अभिजात कलाकृती. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या या वास्तववादी नाटकाची जादू आजही पहायला मिळते, म्हणूनच आजही या नाटकाला हात घालण्याची अनेक रंगकर्मीची इच्छा होते. विविध भाषांमध्ये याचे प्रयोग झालेच, शिवाय मराठीतही नाटक वेगवेगळ्या संस्थांतर्फे पुन्हा पुन्हा लोकांसमोर सादर केले गेले. ‘सखाराम बाइंडर’ हे… Read More रंगभूमीवर पुन्हा ‘सखाराम बाइंडर’

‘महापूर’ नाटकाचा भव्य प्रीमियर

सत्य घटनांशी नातं सांगणाऱ्या आणि आजही तितक्याच ताकदीने भिडणाऱ्या नाटकांच्या यादीत ‘महापूर’ या नाटकाचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. सतीश आळेकर यांच्या लेखणीतून साकारलेलं हे नाटक आता सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नव्या स्वरूपात रंगभूमीवर सादर होत आहे. यानिमित्ताने १५ ऑगस्ट रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात भव्य प्रीमियर आयोजित करण्यात आला आहे. नव्या पिढीकडून जुन्या संहितेला नवा चेहरा या… Read More ‘महापूर’ नाटकाचा भव्य प्रीमियर

‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर, ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा मध्यवर्ती भूमिकेत

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे मराठी आणि भारतीय रंगभूमीवरील अत्यंत महत्त्वाचं नाटक आहे. १६ डिसेंबर १९७२ रोजी पहिल्या प्रयोगापासून या नाटकाने ५२ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. आतापर्यंत दहा भारतीय भाषांमध्ये आणि तीन आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये या नाटकाची सादरीकरणं झाली असली तरी, हिंदीत मात्र ते व्यावसायिकदृष्ट्या सादर झालं नव्हतं. याच अभिजात कलाकृतीला हिंदी… Read More ‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर, ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा मध्यवर्ती भूमिकेत

पुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…

गूढतेच्या रंगभूमीवर पुन्हा एकदा नव्या रूपात पुष्कर श्रोत्री मराठी रंगभूमीने अनेक प्रयोगशीलतेचे सोनेरी पर्व पाहिले आहे. अशाच एका प्रयोगशील सादरीकरणात अभिनेता पुष्कर श्रोत्री पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे येत आहे. ‘श्श… घाबरायचं नाही’ या आगामी नाट्यप्रयोगाविषयी बोलताना त्याने प्रेक्षकांच्या मानसिकतेबद्दल आणि रंगभूमीवरील आशयघनतेविषयी महत्त्वाचे विचार मांडले. “मी काय वेगळं करू शकतो?” – या प्रश्नातून साकारलेलं… Read More पुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…