कोण म्हणतं येणार नाही!’.. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक
‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ तर्फे आतापर्यंत ५८ वैविध्यपूर्ण नाट्यकृतींची निर्मिती झाली. आता नुकतीच ‘भद्रकाली ‘ तर्फे ५९ वी नाट्यकृती जाहीर केली. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक….” कोण म्हणतं येणार नाही! “ २०२५ मध्ये रंगभूमीवर दाखल होणार आहे. या विनोदी नाटकाचे लेखन चैतन्य सरदेशपांडे याचे असून दिग्दर्शन गणेश पंडित करणार आहेत.याविषयी सांगताना ‘ भद्रकाली ‘ चे… Read More कोण म्हणतं येणार नाही!’.. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक
