‘तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र

कलाक्षेत्रात नव्या प्रयोगांची नांदी कलेचे माध्यम कोणतेही असो, नवीन आणि सर्जनशील विचारांची देवाणघेवाण ही सृजनशीलतेसाठी अत्यावश्यक असते. अशाच नव्या प्रयोगशील विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही कलामनस्वी मंडळी एकत्र आली आहेत. कै. मधुसूदन कालेलकर यांच्या वारशातून निर्मितीचा संकल्प ख्यातनाम लेखक, गीतकार, नाट्य व चित्रपट निर्माते कै. मधुसूदन कालेलकर यांच्या वारशाला पुढे नेण्यासाठी त्यांच्या नात गौरी कालेलकर-चौधरी आणि… Read More ‘तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र

बेबीराजेच्या वाटेवरून पुन्हा रंगभूमीकडे – स्वानंदी टिकेकरला लागला ‘सुंदर मी होणार’चा ध्यास

मराठी रंगभूमीवर पुन्हा ‘सुंदर मी होणार’मराठी रंगभूमीवरचा एक अविस्मरणीय ठेवा – पु. ल. देशपांडे यांचं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर येत आहे. निमित्त आहे पुलंचा २५ वा स्मृतिदिन आणि त्यांच्या पत्नी, लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष. या खास पर्वावर सादर होणाऱ्या नव्या प्रयोगात ‘बेबीराजे’ ही महत्त्वाची भूमिका साकारतेय अभिनेत्री… Read More बेबीराजेच्या वाटेवरून पुन्हा रंगभूमीकडे – स्वानंदी टिकेकरला लागला ‘सुंदर मी होणार’चा ध्यास

अलका कुबल यांचे रंगभूमीवर ‘वजनदार’ भूमिकेतून पुनरागमन

लठ्ठपणावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणाऱ्या ‘वजनदार’ या नव्या नाटकातून अलका कुबल तब्बल २७ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. ‘अष्टविनायक’ आणि ‘विप्रा क्रिएशन्स’ निर्मित या नाटकाच्या माध्यमातून अलका कुबल यांनी पुन्हा एकदा थेट प्रेक्षकांशी रंगभूमीवरून संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. सशक्त विषय, वजनदार भूमिका ‘वजनदार’ नाटक हे फक्त एका लठ्ठ स्त्रीची कथा नाही, तर समाजाच्या सौंदर्यदृष्टीच्या… Read More अलका कुबल यांचे रंगभूमीवर ‘वजनदार’ भूमिकेतून पुनरागमन

‘भूमिका’ नाटकात समिधा गुरु एका महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या सशक्त भूमिकेत दिसणार

‘भूमिका’ नाटकातून अभिनेत्री नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला मनोरंजन क्षेत्रात नेहमीच विचारपूर्वक आणि आशयघन भूमिका साकारणारी समिधा गुरु आता ‘भूमिका’ या नव्या नाटकात ‘उल्का’ या महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या भूमिकेत झळकणार आहे. क्षितीज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हे नाटक जिगिषा अष्टविनायक निर्मित असून याचा शुभारंभ २८ मार्चपासून रंगमंचावर होतो आहे. उल्का – एक गृहिणी, पण स्वतंत्र… Read More ‘भूमिका’ नाटकात समिधा गुरु एका महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या सशक्त भूमिकेत दिसणार

कोण म्हणतं येणार नाही!’.. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक

‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ तर्फे आतापर्यंत ५८ वैविध्यपूर्ण नाट्यकृतींची निर्मिती झाली. आता नुकतीच ‘भद्रकाली ‘ तर्फे ५९ वी नाट्यकृती जाहीर केली. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक….” कोण म्हणतं येणार नाही! “ २०२५ मध्ये रंगभूमीवर दाखल होणार आहे. या विनोदी नाटकाचे लेखन चैतन्य सरदेशपांडे याचे असून दिग्दर्शन गणेश पंडित करणार आहेत.याविषयी सांगताना ‘ भद्रकाली ‘ चे… Read More कोण म्हणतं येणार नाही!’.. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक

नथुराम गोडसे को मरना होगा’ हिंदी नाटकाचे विशेष प्रयोग

मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक आता  हिंदी रंगभूंमीवर नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं  आहे. यासाठी निर्माते परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर, लेखक दिग्दर्शक भरत दाभोळकर  यांनी पुढाकार घेतला आहे. परितोष पेंटर प्रस्तुत आणि भरत दाभोळकर लिखित दिग्दर्शित ‘नथुराम गोडसे  को मरना होगा’ या हिंदी  नाटकाचे दोन विशेष प्रयोग रविवार १५  डिसेंबरला दुपारी… Read More नथुराम गोडसे को मरना होगा’ हिंदी नाटकाचे विशेष प्रयोग

“२१७ पद्मिनी धाम” नाटक दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुनश्च शुभारंभ करणार

नाट्यसंस्कृती निर्मित “२१७ पद्मिनी धाम” हे नाटक रंगभूमीवर पुनःश्च येत आहे. ‘नाट्यसंस्कृती’ निर्मित चंद्रशेखर सांडवे आणि सतीश आगाशे यांनी या नाटकाला पुनरुज्जीवित केले आहे. वैशिष्ट्य म्हणजे आता या नाटकात एक नवीन गाण नाटकाची रंगत द्विगुणित करणार असून सम्पूर्ण जुनीच टीमचा सहभाग असणार आहे. अभिनेत्री पूजा कातुर्डे हिचे या नाटकातील नव्याने आगमन हा लक्षणीय योग आहे.… Read More “२१७ पद्मिनी धाम” नाटक दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुनश्च शुभारंभ करणार

भाऊ कदम यांचे नवीन नाटक

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर १२ ऑक्टोबरला होणार नव्या नाटकाचा शुभारंभ अभिनेते भाऊ कदम आणि विनोद  हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा हा शार्प शूटर ‘सिरियल  किलर’  ठरला आहे.  अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक येत्या शनिवारी… Read More भाऊ कदम यांचे नवीन नाटक